Tuesday, July 12, 2016

आषाढी एकादशी जवळ येतेय आणि पंढरपूर वारक-यांनी दुमदुमू लागले आहे. भक्तीरसाने भिजलेल्या भक्तांची कविता कवी अशोकजी परांजपेंनी शब्दबध्द केली आहे. या पेजचा उद्देश केवळ कविता प्रसिद्ध करून मनोरंजन करणं नसून, तर विचार प्रक्रिया सुरू करणं आहे. तुम्ही जर या विचारांशी सहमत असाल तर "कविता मना-मनातली" हे पेज लाईक आणि शेअर करून या चळवळीत सहभागी व्हायला विसरू नका दोस्तहो!
--- प्रा. गीतेश गजानन शिंदे
(ठाणे)


No comments:

Post a Comment