Wednesday, August 10, 2016

कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी या प्रस्तुत कवितेतून जलचक्राचे यथार्थ शब्द चित्रण केले आहे. विविध विषयांच्या, आशयांच्या कवितांचा आस्वाद घेण्यासाठी "कविता मना-मनातली" पेज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...
--- प्रा. गीतेश शिंदे
(ठाणे)

Wednesday, August 3, 2016

निसर्गाच्या रुद्रावतारापुढे माणूस हा किती थिटा आहे हे आज पुन्हा सिध्द झाले. अर्थात यात चूक मानवाचीच आहे कारण आपल्याला भरभरून देणा-या निसर्गाला गृहित धरण्याचे आणि ओरबाडण्याचे काम आपण सर्वच करत असतो. या दुर्घटनेमुळे माळीण गावच्या घटनेची आठवण मात्र झाली. त्यावेळी कवी अशोक बागवे यांनी माळीणच्या दुर्घटनेवर लिहिलेली कविता पुन्हा सादर करताना अत्यंत खेद होत आहे.

Monday, August 1, 2016

ओल लागली की सगळेच काठ भिजतात असं नाही... कविवर्य द. भा. धामणस्कर यांच्या प्रस्तुत कवितेतून पाण्याचे न दिसणारे रंग उलगडले आहेत..."कविता मना-मनातली" हे पेज लाईक आणि शेअर करून या चळवळीत सहभागी व्हायला विसरू नका दोस्तहो!
--- प्रा. गीतेश गजानन शिंदे
(ठाणे)