Monday, August 1, 2016

ओल लागली की सगळेच काठ भिजतात असं नाही... कविवर्य द. भा. धामणस्कर यांच्या प्रस्तुत कवितेतून पाण्याचे न दिसणारे रंग उलगडले आहेत..."कविता मना-मनातली" हे पेज लाईक आणि शेअर करून या चळवळीत सहभागी व्हायला विसरू नका दोस्तहो!
--- प्रा. गीतेश गजानन शिंदे
(ठाणे)

No comments:

Post a Comment