Wednesday, April 1, 2015


काही चित्रपट गीते सदाबहार असतात... किती जूनी झाली तरिही पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात... कवी, गीतकार शैलेन्द्र यांनी लिहिलेलं हेच गाणं पहा ना... भावपूर्ण शब्द हेच या मागचं गमक आहे... हे गीत कोणत्या चित्रपटातलं असून, याचि गायिका तसेच संगितकार कोण ते आम्हांला सांगा... कविता आवडल्यास "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...


No comments:

Post a Comment