Thursday, April 9, 2015

शेतकरी जेव्हा ख-या अर्थाने त्याच्या जमिनीचा, पीकाचा मालक होईल तेव्हा हा देश प्रगति करेल... कविवर्य अरूण काळे यांची कविता म्हणजे भंडावून सोडणारे प्रश्न... आणि कवितेतून उगारलेला आसूड... सहमत असाल तर "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...कविता मना-मनातली कार्यक्रमातून मनोरंजनातून प्रबोधन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत... तुम्हाला हा काव्य-प्रयोग आयोजित करायचा असल्यास आमच्याशी संपर्क साधावा...
प्रा.गीतेश गजानन शिंदे - ९८२०२७२६४६
मनीष महेंद्र तपासे - ९८२०८९१००५
[Arun Kale - Poet - Kavita Mana Manatali]


No comments:

Post a Comment