Tuesday, March 17, 2015

महाराष्ट्रात अवकाळी पावसाने आणि गारपीठीने शेतक-यांचे कंबरडे पुन्हा मोडले आहे. मागच्याच पंचनाम्याची मदत अजून मिळालेली नाही. सरकार बदलंल पण परिस्थिती नाही. यावरंच भाष्य गीतेश गजानन शिंदे यांची त्रिवेणी... आवडल्यास "कविता मना-मनातली" ब्लॉग लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो...

No comments:

Post a Comment