Tuesday, May 12, 2015

मुंबईत रोज किमान एकदा तरी आपल्या घरी पाणी येतं, म्हणूनच कदाचित आपल्याला पाण्याची तेवढीशी किंमत नाही. परंतु महाराष्ट्राच्या उर्वरित भागात भीषण परिस्थिती आहे आणि दिवसेंदिवस ती गंभीर होणार आहे... अशावेळी पाण्यासाठी प्रार्थना करण्यावाचून काहीच पर्याय नाही... कवी नलेश पाटील यांची ही अशीच एक आर्त प्रार्थना "कविता मना-मनातली "च्या वाचकांसाठी... कविता आवडल्यास "कविता मना-मनातली" ब्लॉग शेअर आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून हा हुंकार दूरवर पोहोचेल...
[ Nalesh Patil - Poet - Kavita Mana Manatali ]


1 comment:

  1. ऋदयाला भिडणारी कविता.डॉ नलेश पाटिल ना लाख लाख सलाम.

    ReplyDelete