Thursday, July 30, 2015

कवी कालिदास मंडळ, बार्शी सोलापूर या संस्थेचा तेविसावा ’मेघदूत पुरस्कार’ संवेदना प्रकाशन प्रकाशित माझ्या ’निमित्तमात्र’ या कवितासंग्रहास जाहिर झाला. जेष्ठ साहित्यिका मा. निर्मला मठपती आणि प्रख्यात कवी श्री. मनोज बोरगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याची ही काही क्षणचित्र. या निमित्ताने सर्व काव्य-रसिकांनी माझ्या कवितेवर जो विश्वास दर्शवला त्यांचे मन:पुर्वक आभार मानतो.
--- गीतेश गजानन शिंदे




No comments:

Post a Comment